श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
"माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा तो कथित व्हिडिओ एआयच्या माध्यमाने तयार झालेला फेक व्हिडिओ असल्याचे भारचपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी म्हटले आहे. ...
Praveen Darekar News: वसई येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना येथील अपुलँड बॅक्वेट हॉलमधील लिफ्ट अचानक बंद झाल्याने प्रवीण दरेकर यांच्यासह इतर काही जण लिफ्टमध्ये अडकले. त्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करून या लिफ्टचा दरवाजा तोडून प्रवीण दरेकर यांच्यास ...
BJP Girish Mahajan News: केवळ खासदारकीसाठी राज्यसभेवर घेतले नसून, उज्ज्वल निकम यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...
BJP Girish Mahajan News: बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हाचा विषय वेगळा होता. एवढे पराभव झाल्यावर तुम्ही त्यातून शिकायला हवे. आपला ब्रँड राहिला कुठे, याचा विचार करायला हवा, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Monsoon Session: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. ...
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचा दावा केला जातो, असा दावा करणाऱ्यांसाठी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ...
नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी गंभीर आरोप केला. सिंधुदुर्गात राणे कुटुंबाने जितके खून केले, ते सगळेच हिंदू होते, असे जाधव म्हणाले. ...