श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपा कधी काळी सामान्य संसाधने असलेल्या अनेक राष्ट्रीय पक्षांपैकी एक होता. मात्र, साधारणपणे केवळ ११ वर्षांत भारतातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनला आहे... ...
मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम बदलून सरकार आता नवीन कायदा आणणार आहे. या कायद्यावरून संसदेत आणि संसदेबाहेर घमासान सुरू झाले आहे. ...
Parliament Winter Session 2025: केंद्रातील मोदी सरकारने मनरेगा या योजनेचं नाव बदलण्याच्या दिशेने पावलं उचलली असून, त्या संदर्भातील एक विधेयक लोकसभेत सादर झालं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, काँग्रेसच्या खासदार प ...