श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मुळात ‘उज्ज्वला’ च्या नावाखाली केंद्र सरकारने आतापर्यंत ६८ हजार कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देशातील जनतेकडून वसूल केल्याचा आरोप कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे. ...
या यात्रेकडे शहरातील भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. प्रसिद्धीसाठी ‘इव्हेंट’च्या शोधात असणारे भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यापासून दूर का राहिले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.... ...
Madhya Pradesh News: मध्य प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत राज्यातील चुरहट मतदारसंघातील भाजपा आमदार शरदेंदू तिवारी यांनी आपल्याच पक्षाच्या खासदार रिती पाठक यांची छेड काढल्याचा आरोप केला आहे. ...