श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Eknath Shinde: बेळगाव आणि आसपासच्या मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रचारासाठी पाचारण करण्यात येणार आहे. ...
Solapur: पंढरपुरात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक व अकलूजमध्ये भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांना बाजार समिती ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. ...
Nashik News: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत सात निकालामध्ये भाजपा शेतकरी विकास पॅनल तीन जागा तर महाविकास आघाडी लोकमान्य परिवर्तन पॅनलला तीन जागा व अपक्ष उमेदवार असे सात जण विजयी झाले . ...