श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महायुतीच्या सरकारने शरद पवार,उद्धव ठाकरे व काँग्रेसचे पदाधिकारी या ढोंगी शासनकर्त्यांचं पाप उघडे पाडले असून, राज्यातील तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम हे करीत असल्याने आम्ही त्यांचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष अड. हर्षल पाटील या ...
नरेंद्र मोदी हे गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दरांवर राजकारण करून सत्तेत आले होते. परंतू, त्यानंतर गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. ...
आज महिला म्हणून ती कुटुंबाच्या पाठिंब्यावर आणि कुणीतरी तिच्या मागे उभे राहिले तर पुढे जाऊ शकते असं चित्र कुठेतरी बदलले पाहिजे असंही रक्षा खडसेंनी म्हटलं. ...