श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मोदी २६ मे रोजी नवीन संसदेचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम जागतिक दर्जाचा करण्याची पंतप्रधानांची योजना आहे. आपल्या सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल देशव्यापी जल्लोषाला मोदी ३० मे रोजी प्रारंभ करण्याची शक्यता आहे. ...
जो पायजमा शिवू शकतो, तो फुलपँटही शिवू शकतो; पण रेल्वेसाठी बोगदे करणारे रस्त्यांसाठी अपात्र ठरतात. जे रस्त्यांसाठी बोगदे बनवतात ते रेल्वेसाठी अपात्र ठरतात. ते दोघेही जलविद्युत प्रकल्पांसाठी अपात्र ठरतात. हा भेदभाव संपविण्यासाठी समान धोरण ठरवायला हवे. ...
कांदिवली येथील पन्नाप्रमुखांच्या मार्गदर्शन शिबिरात ते म्हणाले, विरोधी पक्षात कोणाकडे नेता आहे, तर नीती नाही. नीती आहे तर नियत नाही. नियत आहे; पण नेता नाही. काहींकडे तर कार्यकर्तेच नाहीत. ...