श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Solapur: काँग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू यांच्या विरोधात सोलापूर दक्षिण मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. विजापूर रोडवरील महापालिकेच्या बागेजवळ साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून 'काँग्रेस खासदार हाय हाय' च्या घ ...
उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. ...
Diya Kumari : जयपूरच्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी यांचा एक दबंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...