लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भारतीय लोकशाहीचा श्वास गुदमरतो आहे... - Marathi News | Indian democracy is suffocating. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय लोकशाहीचा श्वास गुदमरतो आहे...

भाजपला आणखी एक कार्यकाळ मिळाला तर देशातील लोकशाही व्यवस्थेचे आवरण तेवढे शिल्लक राहील! हे कथ्य बदलणे केवळ जनतेच्याच हाती आहे. ...

नितीश कुमारांचं नाराजी कार्ड यशस्वी?; इंडिया आघाडीत लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता - Marathi News | Nitish Kumars anger card successful possibility of getting a big responsibility in the Indian alliance soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांचं नाराजी कार्ड यशस्वी?; इंडिया आघाडीत लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

देशभरातील विरोधी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर विरोधकांच्या या आघाडीत आपल्याला महत्त्वाची भूमिका मिळेल, अशी सुरुवातीपासून नितीश कुमार यांची अपेक्षा होती. ...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत ठिणगी? किरण सामंत यांच्या स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा…  - Marathi News | A spark in the Grand Alliance from Ratnagiri-Sindhudurg Constituency? Kiran Samant's status is discussed in political circles... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत ठिणगी? किरण सामंत यांच्या स्टेटसची चर्चा… 

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. ...

भारताच्या 10 वर्षातील कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? PM मोदींनी मागितला फीडबॅक... - Marathi News | What do you think about India's performance in 10 years? PM Modi ask for feedback | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या 10 वर्षातील कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? PM मोदींनी मागितला फीडबॅक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NaMo अॅपद्वारे देशातील नागरिकांना आपली मते नोंदवण्याचे आवाहन केले आहे. ...

राम मंदिर सोहळा २२ जानेवारी नव्हे, तर 'या' दिवशी व्हायला हवा होता- जयंत पाटील - Marathi News | Ram temple ceremony should have been held on Ram Navami and not January 22 says ncp Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राम मंदिर सोहळा २२ जानेवारी नव्हे, तर 'या' दिवशी व्हायला हवा होता- जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्ताबाबत आपलं वेगळं मत मांडलं आहे. ...

'सोम्या-गोम्या' वरून रंगला सामना; संजय राऊतांनी घेतला अजित पवारांचा खरपूस समाचार - Marathi News | Uddhav Thackeray Group Leader Sanjay Raut Targeted to Ajit Pawar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सोम्या-गोम्या' वरून रंगला सामना; संजय राऊतांनी घेतला अजित पवारांचा खरपूस समाचार

इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आले नव्हते असं राऊतांनी म्हटलं आहे. ...

उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण का नाही?; कारण सांगत मुख्य पुजाऱ्यांची आगपाखड, म्हणाले... - Marathi News | Why is Uddhav Thackeray not invited to the Ram Mandir ceremony chief priest reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण का नाही?; कारण सांगत मुख्य पुजाऱ्यांची आगपाखड

राम मंदिर सोहळ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निमंत्रण वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

...आम्ही एकत्रच येणार आहोत; प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांच्या भेटीवर मोठं विधान - Marathi News | ...we must come together; Prakash Ambedkar big statement on Sharad Pawar meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आम्ही एकत्रच येणार आहोत; प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांच्या भेटीवर मोठं विधान

इंडिया आघाडीत आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...