श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uttar Pradesh News: गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या विविध राज्यातील नेत्यांची विधाने आणि कृती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्यामुळे पक्षावर सातत्याने नामुष्की ओढवत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ऊर्जामंत्री ए.के. शर्मा यांचा असाच ...
Nishikant Dubey News: मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या आधीच्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला असतानाच भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा तोरा कायम असून, त्यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचणारं विधान केलं आहे. ...
Sanjay Raut News: देशाला दिलेली अनेक वचने पंतप्रधान मोदी विसरले आहेत. पण तुम्हाला निवृत्त व्हायचे आहे हे देश तुम्हाला विसरू देणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...