श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sharad Pawar: तूर्त तरी रालोआ शरद पवारांचे स्वागत करायला फारशी उत्सुक नाही, असे दिसते. परंतु, पवार राजकारणात मोठी इनिंग खेळलेले आहेत. ते संधीची वाट पाहतील ! ...
Maharashtra Local Body Elections: राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्यानंतर या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडी सद्यस्थितीत आहे त्याच एकसंधतेने निवडणुकीला सामोरे जाणार का ह ...
उल्हासनगर महापालिका सत्तेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस, कलानी, रिपाई गट यांच्यात चढाओढ लागली आहे. भाजपाला महापालिका सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कलानी व शिंदे गटाने एकमेकाकडे दोस्तीचा हात दिल्याची चर्चा आहे. ...
भाजपचे विचार तळागाळात पोहोचवणे यालाच आमचे प्राधान्य राहणार आहे. पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे कार्यरत राहणार असल्याचे सत्यजित पाटणकर यांनी सांगितले. ...
Sudhakar Badgujar Nashik: नाशिकच्या राजकारणात सध्या सुधाकर बडगुजर यांचे नाव चांगलंच चर्चेत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बडगुजर भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. पण, त्यांना पक्षात घेण्यात स्थानिक भाजपच्या नेत्यांचा कडाडून विर ...