लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत? - Marathi News | India-Mauritius Relation: Population of only 1.2 million, 5 thousand km away from India...Why is PM Modi giving so much importance to this small country? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?

India-Mauritius Relation: हिंदी महासागरात वर्चस्व वाढवण्यासाठी भारत सरकार आपली सागरी धोरणे अधिक मजबूत करत आहे. ...

भाजपच्या पदाधिकाऱ्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; प्रमोद कोंढरेंचा शहराध्यक्षांकडे राजीनामा - Marathi News | BJP office bearer misbehaves with female police officer; Pramod Kondhare submits resignation to city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या पदाधिकाऱ्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; प्रमोद कोंढरेंचा शहराध्यक्षांकडे राजीनामा

प्रमोद कोंढेरे यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सगळ्या पदातून मुक्त करण्याची मागणी शहराध्यक्षांकडे केली आहे ...

"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट - Marathi News | Pune BJP leader Pramod Kondhare allegedly misbehaved with woman police mlc chitra wagh tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट

Pramod Kondhare BJP Pune Chitra Wagh: गैरवर्तणूक करणारा आमच्या पक्षाचा असला तरीही माफ केले जाणार नाही, असेही चित्रा वाघ म्हणाल्या ...

प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीर राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची साखळी मतदारसंघातील जनतेला ग्वाही - Marathi News | will stand firmly by every family cm pramod sawant assures the people of the sakhali constituency | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीर राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची साखळी मतदारसंघातील जनतेला ग्वाही

बूथ चलो अभियानास प्रतिसाद ...

...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने - Marathi News | ...then Budhwar Peth should be renamed Mastani Peth BJP Uddhav Thackeray group face to face on medha Kulkarni demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने

'कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं', उद्धव ठाकरे गटाकडून बॅनरबाजी ...

आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल! - Marathi News | Prime Minister Narendra Modi criticises Congress for 1975 Emergency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

PM Modi On 1975 Emergency: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. ...

Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल - Marathi News | Pune: BJP Leader Pramod Kondhare Allegedly Misbehaved with Woman Police Officer During Nitin Gadkari Visit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल

Pramod Kondhare News: भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला ...

विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे - Marathi News | Special Article: Three Lessons the emergency 1975 Taught the Country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे

२५ जून १९७५ च्या मध्यरात्री देशात आणीबाणी लागू झाली, त्या घटनेला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १९ महिन्यांच्या कालखंडाने शिकवलेल्या धड्यांचे स्मरण. ...