श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ठाकरे म्हणाले, "तुमच्या मंत्रीमंडळात गौमांस खाणारे मंत्री आहेत. ते म्हणतात मी गौमांस खातो, कोण मला आडवतं बघतो. अमित शाह यांच्यात जर हिंमत असेल, तर त्यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढायला हवे," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारपर ...
अमित शाह यांच्या भाषणानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शाह यांच्या भाषणाचे कौतुक केले. ते म्हणाले, शाह यांचे भाषण उत्कृष्ट, तथ्यपूर्ण आणि विरोधकांचा खोटारडेपणा उघड करणारे होते. ...
Nagpur : पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर चौदाशे कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप करून शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळ उडून दिली. ...