श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Congress News: मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल ...
Badlapur News: भाजपाच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने श्रीरामांबाबत प्रक्षोभक विधान करून त्याच्या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने शनिवारी बदलापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ...
Kapil Mishra And Arvind Kejriwal : दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...