शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

महाराष्ट्र : आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

राष्ट्रीय : बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन, मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?

सिंधुदूर्ग : '...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?

राष्ट्रीय : 60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा

पुणे : 'वंदे मातरम्' च्या उत्सवाचे देशभरात कार्यक्रम; काँग्रेस, शरद पवार गट, मनसे कुठे आहेत? आशिष शेलारांचा सवाल

सातारा : साताऱ्यात 'पक्षचिन्ह' अन् नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अडले घोडे

कोल्हापूर : कोल्हापुरात महायुतीत पालिका निवडणुकीआधीच ‘इलेक्टिव्ह मेरिट’वाल्यांची खेचाखेची; शिंदेसेनेची आघाडी

पुणे : आमचा संबंध नाही; काही जणांकडून गुन्हेगारी घटनांना भाजपचा पाठिंबा असल्याचा अपप्रचार - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : शिंदे-पवार यांच्यात कुरघोड्यांसाठी भाजपचा गट कार्यान्वित, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा दावा