श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क, यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पण आहे या सगळ्याचं काय? यासाठी लवकरच सेवेत रुजू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकाता दौऱ्यावर आहेत. ब्रिगेड ग्राउंडवर पंतप्रधानांची मोठी सभा होणार आहे, मात्र या सभेपूर्वीच मैदानाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. ...
अंबरनाथ नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शिंदे सेना आणि भाजपाचा वाद पुन्हा एकदा चिघळला. संख्याबळाच्या जोरावर शिंदे सेनेच्या सर्व नगरसेवकांनी भाजपाच्या Ambernath News: नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांना विरोध करत हे सर्व विषय रद्द केले तर दुस ...
Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून आघाड्यांचं गणित जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विजय यांच्या टीव्हीके पक्षाला एनडीएमध्ये आणण्यासाठी भाजपाने प्रयत्न सु ...
हरियाणा आणि ओडिशातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत 'फोडाफोडी'च्या राजकारणाने जोर धरला असून, काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. ...