श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
तुम्ही एकत्र या किंवा वेगळे लढा...शून्य अधिक शून्य हे शून्यच असते. आज भोपळा हातात मिळाला. मुंबईकरांचा आणि मराठी माणसांचा विजय झाला. कामगारांचा विजय झाला, भाजपाचा विजय झाला असं शेलारांनी सांगितले. ...
संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, ही तीन विधेयके संसदेत सादर करण्यात आली. ...
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी धावून आले. महापालिका हातात असताना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी बेस्टसाठी काही केले नाही, अशी टीका शशांक राव यांनी केली. ...
शशांक राव आणि प्रसाद लाड या दोघांनीच ठाकरेंच्या पक्षाला मुंबई कुणाच्या पाठीशी आहे हे दाखवून दिले. त्यामुळे मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी या दोघांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून निवड करतो. ...
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू का हरले? कोणत्या गोष्टीने उद्धव ठाकरेंचा घात केला? या निवडणुकीत शशांक राव यांनी करेक्ट कार्यक्रम करत बाजी मारली. ...
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात येणार, याचा स्पष्ट कौल बेस्ट निवडणुकीतून मिळाला असल्याचे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...