लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
BJP New President: भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'ही' तीन नावं चर्चेत - Marathi News | BJP New President: BJP's National President will be a woman? 'These' 3 names are in the news along with Nirmala Sitharaman! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'ही' तीन नावं चर्चेत

BJP National President: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप एका ऐतिहासिक बदलाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. ...

'दिल्लीत योगी आदित्यनाथांना जागा नाही';निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे भाजपमध्ये खळबळ - Marathi News | BJP MP Nishikant Dubey has commented on CM Yogi Adityanath political future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीत योगी आदित्यनाथांना जागा नाही';निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे भाजपमध्ये खळबळ

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय भविष्याविषयी भाष्य केलं आहे. ...

'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले - Marathi News | PM Narendra Modi Ghana Visit: 'We have 2500 political parties in country', all the leaders in Ghana were shocked to hear the number | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले

PM Narendra Modi Ghana Visit: PM नरेंद्र मोदी सध्या घाना देशाच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी येथील संसदेला संबोधित केले. ...

“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे - Marathi News | bjp nitesh rane said misunderstandings are being spread among farmers but the shaktipeeth mahamarg is for the development of the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे

BJP Nitesh Rane News: शक्तिपीठ महामार्गसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. लोकांना विश्वासात घेऊन काम सुरू करायचे आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. ...

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती - Marathi News | Disha Salian Death Case: Big relief for Aditya Thackeray in Disha Salian case, important information from Mumbai Police in High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती

Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. ...

आमदार प्रवीण आर्लेकर, आजगावकर यांना दिली समज: दामू नाईक - Marathi News | mla pravin arlekar and baburao ajgaonkar given warning said damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदार प्रवीण आर्लेकर, आजगावकर यांना दिली समज: दामू नाईक

निवडणुकीवेळी वर्तनाचा विचार होणार ...

मंत्रिमंडळ बदल सध्या नाहीच; मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट - Marathi News | there is no cabinet reshuffle at present goa minister vishwajit rane met amit shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळ बदल सध्या नाहीच; मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट

काही विषयांवर चर्चा ...

'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | 767 farmers commit suicide in Maharashtra in 3 months; Rahul Gandhi said- 'Government is only for the rich...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण ७६७ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...