श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सांगली जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीने सत्तास्थापन केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संगीत पाटील विजयी झाल्या आहेत. ...
Kangana Ranaut News: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकादा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कंगना राणौत यांनी राहुल गांधींबाबत एक टिप्पणी करताना त्यांचा टपोरी असा उल्लेख केला आहे. ...
West Bengal Election Update: ममता बॅनर्जी यांनी दार्जीलिंगमधील ३ जागा अनित थापा यांच्या BGPM ला देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला रोखण्यासाठी टीएमसीचा नवा डाव. ...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारकडून स्थलांतर (इमिग्रेशन) नोंदींची पडताळणी करणारी एक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ...
West Bengal Election 2026: दोन जागांवरून लढत असलेल्या शुभेंदू अधिकारी यांची त्यांच्या नंदिग्राम बालेकिल्ल्यातच कोंडी करताना तृणमूल काँग्रेसने त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिला आहे. तृणमूल काँग्रेसने पबित्र कर यांना नंदिग्राम मतदारसंघातून उमेदवारी दे ...