श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Pankaj Bhoyar News: वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जाग ी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सावकारे यांची नियुक्ती बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी दुपारी गोरखपूर येथील एनेक्सी भवनात जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. ...
माझी हकालपट्टी तेव्हा झाली जेव्हा मी सभागृहात माफिया अतीक अहमदचे नाव घेतले. समाजवादी पक्ष गुन्हेगारांबद्दल वाईट ऐकू शकत नाही असा आरोप आमदार पूजा पाल यांनी केला. ...