श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे महायुतीत राजकीय संघर्षांची ठिणगी पडली. विधानसभा आणि विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली. ...
Satara ZP News: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेना मंत्रीच आमने-सामने आले. या सगळ्या प्रकरणाचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले. ...
Assam Assembly Election 2026 Updates: आसाम विधानसभा निवडणूक २०२६ पूर्वी भाजपला धक्का. कॅबिनेट मंत्री नंदिता गोर्लोसा यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये केला प्रवेश. हाफलोंग मतदारसंघातून आता काँग्रेसच्या तिकिटावर लढणार. वाचा सविस्तर बातमी. ...