शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

नाशिक : Ravindra Chavan : गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका, रवींद्र चव्हाण यांचं आवाहन

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: आठवणीतील निवडणूक २००२; राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर पिंपरी महापालिकेत पक्षाला पहिला महापौर मिळाला

महाराष्ट्र : ‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

नाशिक : Dada Bhuse : भाजपनेच युतीच्या चर्चेचे दार बंद केले, नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल

पुणे : कहो दिलसे, 'वाटीत चिवडा, मला निवडा', अभी नही तो कभी नही’; उखाणेवजा प्रचाराने आणली रंगत

नवी मुंबई : नवी मुंबईत भाजपामध्ये अंतर्गत वादाचे वारे; नाईकांविरोधातील नाराजीचा शिंदेसेनेला होणार फायदा?

मुंबई : 'बाळासाहेबांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्यासोबत, विचारांचा वारसा महायुतीकडे’; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरी महापालिकेत भ्रष्टाचाराचा राक्षस; अजित पवारांकडून आरोप; भाजप नेते मात्र मौन बाळगून

मुंबई : राहुल नार्वेकरांविरोधात आधी आरोप, आता यू टर्न; विधानसभा अध्यक्ष म्हणाले, माहिती असतानाही त्यांनी...

वसई विरार : मीरा भाईंदरमध्ये शहरावर वर्चस्व गाजवणाऱ्या रावणाची लंका दहन करणार; प्रताप सरनाईकांचा मेहतांवर घणाघाती प्रहार