अनेकदा वीज बिल मिळालेच नसल्याची किंवा उशिरा मिळाल्याची ग्राहकांकडून ओरड होते. हे लक्षात घेऊन वीज बिल तयार होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्यासंबंधीचा एसएमएस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हा एसएमएस वीज बिल ...
औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत घरगुती, वाणिज्य, कृषिपंप व औद्योगिक असे सर्व मिळून ११ लाख ५० हजार वीज ग्राहक आहेत. त्यांना आता मीटर रीडिंग घेतल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत वीज बिल मिळणार आहे. ...
नाशिकरोड : ‘वीज दरवाढ रद्द करा रद्द करा’ अशा घोषणा देत महावितरण कंपनीने वीज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी विद्युत भवन येथे शुक्रवारी निमा, आयमा आदी संघटनांच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात आली. ...
पुढील महिन्यापासून महावितरणकडून राज्यात केंद्रीय (सेन्ट्रलाईज) बिलिंग पद्धत राबवण्यात येणार आहे. नागपूर प्रादेशिक विभागात ही पद्धत यशस्वपणे राबविणार असून यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक ...
महावितरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वपर करीत ग्राहकांना उत्तमोत्तम व परदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत घरातील वीज मीटरचा फोटो असलेले वीज बिल गाहकांना पाठवले जात होते. परंतु आता मोबाईलच्या काळात महावितरणने आणखी एक पाऊल पुढे ...
लाभक्षेत्रातील सिंचन आणि बिगर सिंचन मिळून तब्बल २७१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यामध्ये सिंचनाची १०० कोटी, तर पाणीपुरवठा योजनांची तब्बल १७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ...