भाजपा सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून घेतली असून, या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका ...
केंद्र शासनाने कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधी कायदा केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवार दि. २८ रोजी तहसील कार्यालयासमोर गोट्या खेळो आंदोलन करण्यात आले. ...
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी नळणी फाट्यावर कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले. ...
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत नव्या विधेयकाची होळी करण्यात आली. ...
मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून मे अखेरपर्यंत लॉकडाऊनमुळे कारखाने बंद असतानाही महावितरणने मार्च आणि एप्रिल महिन्याचे किमान डिमांड चार्जेज लावून जुलै आणि ऑगस्टचे वीजबिल पाठविले आहे. त्यामुळे उद्योजकांवर हजारांपासून लाखापर्यंत भूर्दंड बसला आहे. ...
कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक केले आहे. त्याचा परिणामच म्हणावा लागेल की ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वीज बिल भरले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भातील किमान ५४ लाख ग्राहकांनी ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे. ...