Bihar Exit Poll : बिहारमधील मतदान संपले आहे. या निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. दरम्यान, काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यामध्ये अनेक पोलनी एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज दिला आहे. ...
"ज्या बिहारने नालंदा विद्यापीठ आणि ज्ञानाचा प्रकाश प्रसारित केला, त्याच बिहारला काँग्रेस-राजद आघाडीने निरक्षरता आणि अराजकतेकडे ढकलले. आर्यभट्ट, चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमीला या पक्षांनी जातीयवाद आणि माफियागिरीने कलंकित केले." ...
केंद्र सरकारने जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेज प्रताप यादव यांना वाय-प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, सीआरपीएफ सुरक्षा पथक त्यांना सुरक्षा देणार आहे. ...
बिहारमध्ये काल विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दरम्यान, आता समस्तीपूरमधील सराईरंजन येथील केएसआर कॉलेजजवळ रस्त्यावर व्हीव्हीपॅट स्लिप्स पडल्याचे दिसत आहे. ...