आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. पत्नीची हत्या करुन पतीने स्वत: भाईंदर पोलीस ठाण्यात हजर होऊन हत्येची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले. ...
राज्य सरकारने गोराई, मनोरी, पाली, उत्तन, चौक, डोंगरी, तारोडी गावांमध्ये विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर केल्यानंतर गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. ...