कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Congress Rahul Gandhi : राहुल गांधींनी पदयात्रेदरम्यान लोकांना संबोधित केलं. "भारत जोडो यात्रा सुरू करून एक वर्ष झाले आहे. मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो. या 4 हजार किलोमीटरच्या प्रवासात मला हजारो लोक भेटले. ...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी 'भारत जोडो न्याय यात्रा' काढण्यात येत आहे. ही यात्रा सध्या बिहारमध्ये असून शुक्रवारी म्हणजे आजच सायंकाळी उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. ...
यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार दुबे म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली भारत जोडो न्याय यात्रा १७ फेब्रुवारीच्या रात्री जिल्ह्यातील ज्ञानपूर हद्दीतील विभूती नारायण इंटर कॉलेजच्या मैदानावर थांबणार हो ...