लोक पुन्हा पुन्हा हे नाटक बघून आपला ताण दूर करतात. या नाटकाचे दिग्दर्शक-लेखक केदार शिंदे यांनी नाटकाने १८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे ग्रामीण भागातील जनजीवनावरही परिणाम झाला आहे. येथील नागरिकांना हिल रायडर्सचा आधार मिळत आहे. त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आजरा तालुक्यातील अवंडी येथील धनगरवाडा परिसरात ८० किटचे वाटप ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचे आवाहन केल्यानंतर कलाकारांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ...