बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांनी दररोज सुमारे २२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मधल्या काळात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बेस्ट बसमधील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ...
आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक- वाहकांना मुंबईला पाठविण्याचा आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी या बेस्टबस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून, अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजू ...
तिकिटांचे भाडे पाच ते २० रुपये असल्याने बेस्टच्या बस आगारांमध्ये दररोज लाखो रुपयांची नाणी जमा होत असतात. मात्र, या सुट्या पैशांच्या निपटाऱ्यासाठी अद्याप कोणतीही सोय नाही. ...