पशुखाद्याच्या वाढत्या किंमती, सांभाळ करण्यावर दिवसेंदिवस वाढता खर्च त्यात दुधाला भाव नसल्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. नाईलाजाने बाजारात जनावरे विकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. तर दुसरीकडे बाजारात जनावरांची संख्या वाढल्याने गाय-म्हैस व बैलांच्या कि ...
मागील वर्षी निसर्गकृपेने तुरीचे बंपर उत्पादन झाल्याने अजुनही सरकारी गोदाम भरलेले आहेत. या तुरीची भरडाई करून राज्य सरकारने तूरडाळ विक्रीला काढली आहे. सुरुवातीला ५५ रुपये दराने विक्रीला काढलेल्या तूरडाळ खरेदीला अल्प प्रतिसाद मिळाल्याने अखेर सरकारी डाळी ...
आद्यकवी मुकुंदराज यांच्या भूमीत येथील परिवर्तन साहित्य मंडळ व घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ जून रोजी पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन होणार आहे. ...
विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ...
या निवडणुकीत 1006 मतदारांपैकी 1004 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे तब्बल 100 मते कमी होती. ...