साडेतीन पीठापैकी बीड जिल्ह्यात शनि महाराजांचे दीड पीठ आहे. सोमवारी शनि जन्मोत्सव बीड व राक्षसभुवन येथील शनि मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
माजलगाव धरणाची पाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याच ...
तालुक्यातील आसरडोह येथील आसरादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने दोन राजकीय विरोधक कुस्तीच्या फडावर सोमवारी एकत्र आल्याने सर्वसामान्यांच्या भुवया मात्र उंचावल्या. हा एक चर्चेचा विषय ठरला. ...
जीभेतील गोडवा अंत:करणात जातो. अंत:करणातून माणसाची वृत्ती तयार होते. या वृत्तीतून विनम्रता, विनयता अंगी येते. परिणामी राग, लोभ, क्र ोध, मत्सर या तमोगुणांचा विनाश होऊन माणसाच्या अंगात सकारात्मकता वाढते. या सकारात्मक विचारसरणीतून जीवनाची सार्थकता प्राप् ...
जिल्ह्यातील शेतक-यांना २०१९-२० च्या हंगामासाठी पीक कर्जाचे हेक्टरी दर वाढविण्यात आले आहेत. १४ जानेवारी रोजी तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...