जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ...
राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची ५२ टक्केपेक्षा अधिक संख्या असून त्यांना २७ टक्के आरक्षण दिले आहे. यासंदर्भात शासनाने ३१ जुलै रोजी अध्यादेश काढला आहे. याचा निषेध करत हा निर्णय शासनाने मागे घ्यावा व पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीस ...
जिल्हा रूग्णालयातील घाणीच्या साम्राज्यामुळे येथे येणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचेच आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा आदीत्य ठाकरे यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला होता. यावर सोमवारी युवासेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन स्वच्छतेला ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागात काम करणाºया महिला सध्या भीतीयुक्त वातावरणात काम करीत आहेत. कार्यालयातीलच वरिष्ठ अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा छळ करीत असल्याचे तक्रारींवरून समोर आले आहे. ...
विविध कॅन्सरग्रस्त रूग्णांची आता बार्शी, औरंगाबाद वारी टळणार आहे. बीड जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी कक्ष बुधवारपासून सुरू केला जाणार आहे. अजार पाहून रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ...
‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’ या चळवळी अंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ समितीच्या वतीने रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. ...