तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.आजकाल स्टेट बँकेच्या नावाने लोकांना एक मेसेज पाठवला जात आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की बँक आपले खाते देत आहे. ...
राज्यातील दुष्काळग्रस्त ४० तालुके तसेच १०२१ मंडळातील शेतकऱ्यांच्या संमतीनंतर कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. पुनर्गठन करण्याची प्रक्रिया ३० एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज ...