इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आजमी म्हणाले, भारत नेहमी बांगलादेशात अशांतता निर्माण करत असतो. यापूर्वीही त्यांनी अनेकदा भारताविरुद्ध भडकाऊ विधाने केली आहेत. ...
मानवी हक्क कार्यकर्त्या रिता मानचंदा यांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत व न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ...
West Bengal Voters Hike: मतदारांच्या संख्येत तब्बल ६६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीवरून आता भाजप आणि तृणमूल काँग्रेस हे विरोधी पक्ष आमनेसामने आले आहेत. ...