हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Ajinkya Deo : अजिंक्य देवने नुकतेच लोकमत फिल्मीच्या 'नो फिल्टर' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या करिअरसोबत खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. ...
Mumbai News: उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे वाघासारखे जगले. मात्र उद्धव ठाकरे हे शेळीसारखे वागत आहेत अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली आहे. ...
जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक) निश्चित करण्यात येते. मात्र आता मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातून या कंपन्यांच्या संख्येची (लक्ष्यांकाची) अट शिथिल करण्यात यावी, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी वर्ल्ड बँकेच्या अ ...