१ कोटी ५१ लाख रुपये निधीतून चांदूर बाजार येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आ. बच्चू कडू यांचा संकल्पनेतून या आगारात एसटी बस चालक व वाहकांना थांबण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे तसेच सुंदर बगीचा उभारण्यात येत ...
दिंडोरी : निवडणुका खर्चिक व राजकारण बिनभरवशाचे झाले असले तरी लोकशाहीमध्ये निवडून येऊन शासनाच्या माध्यमातून लोकांची सेवा जास्त चांगल्या प्रकारे करण्याचे मार्ग सापडतात. म्हणून जात, धर्म न पाहता काम बघून आपला प्रतिनिधी निवडून दिल्यास प्रामाणिक व सेवाभाव ...
पुण्यात प्रहार जनशक्ती चे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी संकुलाच्या छतावर जाऊन घोषणाबाजी केली. ...