कोरोना हा योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही. वेळीच उपचार व आवश्यक दक्षता घेतली, तर कोरोनावर मात करता येते. आपण स्वत:ही या आजारावर मात केली आहे. आत्मविश्वास कुठेही हरवता कामा नये. आत्मविश्वासाने उपचारांना प्रतिसाद मिळतो ...
कोरोना महामारीत रडून व घाबरून चालणार नसून, त्याच्याशी लढा द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारचे चुकीचे धोरण व चुकलेल्या नियोजनामुळे कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. ...
Bachhu kadu : बच्चू कडू हे सर्वसामान्यांसाठी लढणारे, झडगणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, अनेकदा त्यांचा आक्रमकपणाही मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय. यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी थेट अरेरावी आणि मारहाण केली. ...