कोल्हापूर : गरिबांना नि:शुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्यमान’ प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत (पीएमजेएवाय) कोल्हापूर जिल्ह्यातील कुटुंबप्रमुखांना सोमवार ...
आयुष्यमान योजनेपासून बरीच कुटुंबे वंचितही राहिली आहेत. या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान योजनेसारखीच हुबेहुब लिंक देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात येत असल्याचा मॅसेज सोशल मिडियात व्हायरल होत आहे. ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ मिळण्यासाठी गरिबांना वर्षाला १२०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या केलेल्या जाहिरातीमध्ये याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ...