गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
Axar Patel's Marriage: क्रिकेट जगतात प्रेमप्रकरण आणि लग्नाच्या बातम्या अनेकदा येत असतात. सध्या जिथे केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची बातमी सर्वत्र पसरली आहे, तिथे या यादीत आणखी एका नावाचा समावेश होणार आहे. ...