रेल्वेस्थानकाच्या परिसरात नेहमीच वर्दळ राहते. २४ तास प्रवाशांची ये-जा सुरू असते. परंतु रेल्वेस्थानकाच्या सर्वच रस्त्याला ऑटोचालकांनी विळखा घातल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑटोचालकांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्यामुळे प्रव ...
तालुक्यातील भोगाव देवी येथील पठाण कुटुंबिय जवळाबाजारकडे आॅटोने जात असताना भोगावजवळ आॅटोरिक्षा पलटी झाल्याने ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. ...