ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लॉकडाऊनमध्ये असलेल्या दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षांमध्ये एकट्या अचलपूर शहरातील १ हजार ३०० ऑटोरिक्षा आहेत. परतवाडा शहरात ७०० ते ८०० ऑटोरिक्षा आहेत. यातील हे ऑटोरिक्षा अचलपूरमधील देवडी, चावल मंडी, गांधी पुलावरून, तर परतवाड्यातील ऑटोरिक्षा बस स्टँड, गुज ...
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आता शिथिलता मिळायला लागली आहे. दुकाने, उद्योगधंदे, कार्यालये आता सुरू व्हायला लागली असून नागरिकांची ये-जा वाढली आहे. हा दिलासा मिळताना ऑटोचालक हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. ५५ दिवसांपासून बेरोजगार अ ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: आपल्या गावी जाण्यासाठी एका कुटुंबाने रिक्षाने आपला प्रवास सुरू केला. तब्बल तीन दिवस मुंबई ते युपी असं 1500 किमीचा प्रवास केला. मात्र घरापासून काही अंतरावर असतानाच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ...