अपघातानंतर नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी रिक्षाचालकाने ज्येष्ठाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो, असे सांगून नागरिकांच्या तावडीतून सुटका करून घेतली होती ...
शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले ...
रिक्षाचालक सद्दाम अकबर खान यांना कारेगाव भागात एक हरवलेला मुलगा रडत भटकताना दिसला. नाव-गाव काहीच न सांगू शकणाऱ्या त्या मुलाची काळजी घेत सद्दाम यांनी तो थेट रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणला. ...
ऑटो रिक्षांचे परवाने खुले केल्याने रिक्षांची संख्या सव्वालाखाच्या वर गेली आहे, ही संख्या वाढल्यास रस्त्यावर रिक्षांची गर्दी वाढून वाहतूक कोंडीत भर पडणार आहे ...