भारतीय संघ अद्याप ३२४ धावांनी पिछाडीवर आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. तिसरा कसोटी सामना भारताने अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. ...
नियमांचे उल्लंघन केले तर कुठली कारवाई होईल, याबाबत सांगण्यात आलेले आहे. जर विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांना मोठ्या रकमेच्या दंडासह अधिक सुरक्षित विलगीकरण परिसरामध्ये पाठविण्यात येईल. ...
कसोटी खेळताना सुरुवातीच्या दिवसात रोहित असेच फटके मारून बाद झाला, हे विशेष. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘तुमच्याकडे नेहमी एक योजना असते. मला तो शॉट खेळल्याचा काहीच पश्चात्ताप नाही. मी नेहमी गोलंदाजांवर दडपण आणू इच्छितो. ...