Aurangabad High court news : खुलताबादला काही महिन्यापासून दूषित, दुर्गंधीयुक्त आणि पिण्यासाठी अयोग्य पाणी पुरवठा होत असल्यासंदर्भात नागरिकांनी नगर परिषद आणि इतर वरिष्ठांना तक्रारी केल्या. ...
खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव यासंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
याचिकेत म्हटल्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने तातडीने अनुदान मंजूर केले होते. ...