ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Aurangabad High court News : शासनाने यापूर्वी दोन महिन्यात विश्वस्त मंडळ नेमण्याची हमी दिली होती. तो कालावधी संपला असून, शासनाने आजवर विश्वस्त मंडळ नेमलेले नाही. ...
Aurangabad High court news : खुलताबादला काही महिन्यापासून दूषित, दुर्गंधीयुक्त आणि पिण्यासाठी अयोग्य पाणी पुरवठा होत असल्यासंदर्भात नागरिकांनी नगर परिषद आणि इतर वरिष्ठांना तक्रारी केल्या. ...