ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शासनाच्या कापूस खरेदीप्रणालीबाबत तक्रार असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या सातबारासह सरळ खंडपीठात दाद मागावी, अशी मुभा न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली आहे. ...
औरंगाबाद वन खाते व महानगरपालिका यांचेकडे वन्यप्राण्यांवर काबू मिळवणेसाठी पुरेशी अद्ययावत वाहने, प्रशिक्षित मनुष्यबळ व आवश्यक उपकरणे, बंदूका व अन्य साहित्य उपलब्ध नसल्यास त्याबाबतीतही योग्य ती माहिती घेऊन याचिकेत पुरक दुरूस्ती करण्याची सुचना न्यायालया ...