खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव यासंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
याचिकेत म्हटल्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने तातडीने अनुदान मंजूर केले होते. ...
केंद्र शासनाकडून घाटी रुग्णालयाला १२ एप्रिल २०२१ ला १०० आणि ३० एप्रिल २०२१ ला ५०, असे एकूण १५० व्हेंटिलेटर राजकोट येथील मे. ज्योती सीएनसी कंपनीचे मिळाले होते. ...