मशिदीचे मुतव्वली शेख नासिर व इतर यांनी वक्फ अधिनियम १९९५चे कलम ५४ अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अतिक्रमण काढण्याबाबत प्रकरण दाखल केले होते. ...
२८ ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र शासनाने सातारा, देवळाई नगर परिषदेची स्थापना केली व त्यानंतर १४ मे २०१५ रोजी या नगर परिषदेचा संपूर्ण भाग औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केला. ...
या संस्थेला राज्यातील विद्यापीठांनी तसेच शासनाने पुढील दहा वर्षे शाळा किंवा महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी देऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. ...