लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
Atal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं? - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Confidence and development ... Atal Bihari Vajpayee gave what to the country? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं?

वाजपेयींनी गाजवली नागपूरची प्रचारसभा - Marathi News | Vajpayee wielded Nagpur campaign rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाजपेयींनी गाजवली नागपूरची प्रचारसभा

अटलबिहारी वाजपयी हे उत्कृष्ट वक्ते होतेच. त्यांनी अनेक प्रचारसभा गाजवल्या. नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरही त्यांच्या ऐतिहासिक सभा पार पडल्या. परंतु २००४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची कस्तूरचंद पार्कवर झलेली प्रचार सभा ही विशेष होती. कारण पंतप्रध ...

अटलजींच्या निधनामुळे प्रेरणादायी नेतृत्व हरपले- माजी खासदार वाय.जी.महाजन - Marathi News | Inspirational leadership lost due to Atalji's death: Former MP YG Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अटलजींच्या निधनामुळे प्रेरणादायी नेतृत्व हरपले- माजी खासदार वाय.जी.महाजन

देशाचे चांगले व्यक्तिमत्त्व, वाकपटू व दिशादर्शक खरा नेता व माझे प्रेरणास्थान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गेल्याचे मोठे दु:ख आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी व्यक्त केली. ...

Atal Bihari Vajpayee Death: मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर असलेले अटलजी - Marathi News | Atal Bihari Vajpayee: atal bihari vajpayee soft and hard corner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Death: मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर असलेले अटलजी

Atal Bihari Vajpayee Death: धुरंधर राजकारणी, पत्रकार, लेखक, कवी आणि फर्डे वक्ते अशा बहुआयामी व्यक्तीत्वाचे धनी असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासीयत म्हणजे त्यांचा साधेपणा. ...

Atal Bihari Vajpayee Death: अटलजींचे तुकाराम दर्शन - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Atalji's Tukaram Darshan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Atal Bihari Vajpayee Death: अटलजींचे तुकाराम दर्शन

Atal Bihari Vajpayee Death: विश्वव्यापी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान समाजोद्धारक आणि तारक कसे आहेत याचे दर्शन भारतवासीयांना घडले. उत्तम राजकारणी, फर्डे वक्ते,  कवी, लेखक आणि विचारवंत  असणा-या अटलजींनी विज्ञान भवनात तुकाराम दर्शन घडविले. ...

Atal Bihari Vajpayee Death: वाजपेयींच्या आयुष्याशी संबंधित 'या' सहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | Atal Bihari Vajpayee Death: important and interesting facts about Atal Bihari Vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Death: वाजपेयींच्या आयुष्याशी संबंधित 'या' सहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Atal Bihari Vajpayee Death: भाजपाचे पहिले पंतप्रधान असलेल्या वाजपेयींना पक्षाला बहुमत मिळवून देता आलं नाही. मात्र सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे भारतीय राजकारणातील एक संयमी नेता अशी त्यांची ओळख आहे. ...

Atal Bihari Vajpayee: देवेंद्र फडणवीसांचं मॉडेलिंग पाहून वाजपेयी मजेत म्हणाले होते...  - Marathi News | former pm atal bihari vajpayees reaction after watching devendra fadnavis in cloth stores advertisement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: देवेंद्र फडणवीसांचं मॉडेलिंग पाहून वाजपेयी मजेत म्हणाले होते... 

2004 मध्ये फडणवीस एका कपड्याच्या दुकानाच्या जाहिरातीत झळकले होते ...

विदर्भ राज्य होऊ न शकल्याचे वाजपेयींना होते शल्य - Marathi News | Vajpayee was worried for Vidarbha not become a state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ राज्य होऊ न शकल्याचे वाजपेयींना होते शल्य

अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य त्यांच्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भा ...