जितेंद्र आव्हाड 3 ऑक्टोबरला अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी मिरवणुकीतून निघाले होते. यावेळी राष्ट्रीय स्तरावर गाजलेला नेता कन्हैय्या कुमारही होता. #MaharashtraElection2019 ...
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीदेखील जवळपास सर्वच पक्षांतील नाराजांनी बंडखोरी केली. दावेदारी असूनदेखील तिकीट न मिळाल्याने आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या होणाऱ्या प्रचाराचा खर्च त्या त्या उमेदवारांच्या निवडणुकीतील एकूण खर्चात समाविष्ट केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिली़ ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात शुक्रवारी अखेरच्या दिवशी ५० उमेदवारांनी ७६ अर्ज दाखल केले असून, जिंतूरमध्ये आ़ विजय भांबळे यांनी तर गंगाखेडमध्ये विशाल कदम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली़ याशिवाय अन्यही दिग्गज नेत्यांनी ताकद ...
माझे वडील स्व. अंकुशराव टोपे तसेच आमच्या परिवारातील अन्य ज्येष्ठांनी अंबड, घनसावंगी तसेच जालना जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. भविष्यातही आपण त्यांचा हा वारसा पुढे चालवू, असे आश्वासन आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी मतदार संघातील प्रचार सभा तस ...