बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या रिंगणात उतरल्यामुळे क्षीरसागरांचे पारडे अधिक जड झाले आहे. ...
जयदत्त क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक कामाला लागल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले. ...
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेना- भाजपा महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बंडखोरी झाली असून बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी अनेक दिग्गजांनी संबंधितांची मनधरणी केली. त्यामध्ये काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अपयश आल्याने प ...
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार अंतिम दिवस होता. यावेळी सहा विधानसभा मतदारसंघात छानणीनंतर २०२ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २८ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ४ जागासाठी ५३ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. पुढील १२ दिवस या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु राहणार आहे. ...