१३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी म ...
आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध ६० गुन्ह्यांची नोंद केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पी. शिव शंकर व पोलीस अधीक्षक कृष्ण ...